मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज मंत्रालयात घेतला. विभागातील प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश...
गोंदिया : जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण आढळून आले व त्यातच दोघांचा जीव गेल्याने मलेरियापासून जास्त धोका दिसून येत होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, मलेरियापेक्षा...